एखादा विश्र्वस्त किवा पदाधिकारी याने विश्र्वस्त पदाचा राजीनामा दिल्यास,काही कारणाने महाराष्ट्र राज्य सोडून इतरत्र
वास्तव्यात गेल्यास,किंवा परदेशी वास्तव्य करण्यास गेल्यास,किंवा दिवंगत झाल्यास किवा फौजदारी गुन्हाच आरोप शाबीत
झाल्यास,किंवा संस्थेच्या हिताविरुध्द त्याने वर्तन केल्यास त्याचे विश्र्वस्त पद रद्द करण्याचा अधिकार कार्यकारी मंडळाला राहील व
त्या रिक्त होणा-या जागेवर नवीन विश्र्वस्ताची नेमणूक करण्याचा अधिकार कार्यकारी मंडळास राहील.